गावगाथाठळक बातम्या

Kurnur dam : धरणातून खालच्या भागाला पाणी सोडण्यास आणखी एक आठवड्याची प्रतिक्षा करावी लागणार

अक्कलकोट तालुक्याला वरदायनी ठरलेल्या कुरनूर धरणातून खालच्या भागात आज दि. 27 रोजी पाणी सोडण्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकित ठरले होते. पण खालच्या भागातील काही बंधारे दुरुस्ती व धरणावरील जनरेटर दुरुस्ती व अन्य काही तांत्रिक कारणामुळे पाणी दि. 3 फेब्रुवारी च्या नंतर सोडणार असल्याचे पाठबंधारे विभागाच्या अधिकऱ्याकडून सांगण्यात आले.

तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत सर्व बंधारे, स्वच्छ व दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर करत असून, लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button